तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, तीन हिरो पाहिजेत : अशोक चव्हाण
संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.
Comments
Post a Comment