तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, तीन हिरो पाहिजेत : अशोक चव्हाण

तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, तीन हिरो पाहिजेत : अशोक चव्हाण

संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन