राज्यातील प्रत्येक उद्योगामध्ये 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिलाच पाहिजे



मुंबई :- राज्यातील उद्योगांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार देण्याबाबत कायदा असून त्याची सर्व उद्योगांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. 
पण याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नाहीये  स्थानिकांना रोजगार का मिळत नाहीयेत व त्यांना स्वतःचे गाव सोडून दुसऱ्या गावात रोजगार प्राप्तीसाठी जाण्याची वेळ का येते याकडे पण लक्ष देणे आवश्यक झाले आहे. दरम्यान जे उद्योग या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कठोर निर्बंध लादण्याच्या सूचना उद्योग संचालनालयास देण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन