पुणे मुंबई इत्यादी महानगर मधून आलेल्यांनि 14 दिवस घरातच राहावे ....गर्दीत येऊ नये
परभणी (प्रतिनिधी):- कोरोना बाधित शहरातून सरकारने लॉक डाउन घोषित केल्याने नागरिक विद्यार्थी सुरक्षा कारणास्तव मोठ्या प्रमाणात हे शहरे सोडून आपापल्या गावी परत येत आहेत
पुणे मुंबई इत्यादी महानगरातून परभणीत व इतर गावात दाखल होत असलेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी येते 14 दिवस म्हणजे 31 मार्च पर्यंत बाहेर गर्दीत न येता घरीच राहावे व स्वच्छते बाबतीत सर्व उपाय करावेत जर श्वसनाचा काही त्रास होत असल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी 02452-223458 वर सम्पर्क करावा व उपचार करून घ्यावेत असे प्रशासनाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी आवाहन केले आहे
Comments
Post a Comment