पुणे मुंबई इत्यादी महानगर मधून आलेल्यांनि 14 दिवस घरातच राहावे ....गर्दीत येऊ नये

परभणी (प्रतिनिधी):- कोरोना बाधित शहरातून सरकारने लॉक डाउन घोषित केल्याने नागरिक विद्यार्थी सुरक्षा कारणास्तव मोठ्या प्रमाणात हे  शहरे सोडून आपापल्या गावी परत येत आहेत 
पुणे मुंबई इत्यादी महानगरातून परभणीत व इतर गावात दाखल होत असलेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी येते 14 दिवस म्हणजे 31 मार्च पर्यंत बाहेर गर्दीत न येता घरीच राहावे व स्वच्छते बाबतीत सर्व उपाय करावेत जर श्वसनाचा काही त्रास होत असल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी 02452-223458 वर सम्पर्क करावा व उपचार करून घ्यावेत असे प्रशासनाच्या वतीने  परभणी जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी आवाहन केले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन